सुदृढ समाज निर्मितीसाठी संतांच्या प्रबोधनाची आवश्यकता मा सुभाष धोटे

0
116

लोकवृत्त न्यूज
कोरपना ८ एप्रिल:- तालुक्यातील मौजा कान्हाळगाव येते हनुमान जयंतीच्या पावन पर्ववर श्रीभाद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन हनुमान देवस्थान कान्हाळगाव येते करण्यात आले या सप्तासाठी परमपूज्य बालयोगी आचार्य भागवत स्वामी गजेंद्र महाराज लहरी बाबा संस्थान श्रीक्षेत्र मदापूरे जिल्हा अकोला व त्यांचे सहकारी स्वामी नारायण दृद महाराज यांचे प्रवचन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहाचे उद्याटन लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते करण्यात आले
या प्रसंगी उद्धटण मार्गदर्शन करतांना लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी सांगितले की सुदृढ समाज निर्मितीसाठी संत समाज आणि प्रबोधनकार यांची आवश्यकता आजच्या समाजातील संयुक्त कुटुंब पद्धतीला तडे पडत असल्याने माणसा माणसान देशाचे भाव वाढीस लागले असून माहित जीवन कसे जगावे संहबंध कसे जपावे यांचा वर्चूस आपले मनोगत त्यांनी वेक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here